शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

ऊसतोड मजुरांना आणण्याचे मोठे आव्हान; साखर कारखान्यांना द्यावी लागेल सुरक्षेची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 2:18 AM

कोरोनाची भीती

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : कोरोना हटण्याचे नाव घेत नसल्याने नवा गळीत हंगाम सुरळीत सुरू होणार का? कोरोनाला न घाबरता ऊसतोड मजूर पुरेसे येणार का?, अशा प्रश्नांनी साखर कारखानदारही चिंतीत आहेत. ऊसतोड मजुरांना आणणे हे कारखान्यांसमोरचे आव्हान ठरणार आहे.

राज्यात यंदा सुमारे ९०० लाख टन ऊस गळितासाठी उपलब्ध असेल. सहकारी आणि खासगी क्षेत्रातील सुमारे १८० साखर कारखाने गळीत हंगाम घेतील, असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. बहुतांश ऊसतोड मजूर हे मराठवाड्यातील असतात. चालू गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांच्या मुकादमांनी साखर कारखान्यांशी नेहमीप्रमाणे करार करून अ‍ॅडव्हान्सही उचललेला आहे. मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मजूर यंदा बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याची चिन्हे आहेत.

राज्यात दहा लाख ऊसतोड मजूर

राज्यात सुमारे दहा लाख ऊसतोड मजूर गळीत हंगामात लागतात. बीड, जालना, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्यांतून ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या बीड जिल्ह्यातच ही संख्या पाच लाख असल्याचे माजी आमदार केशवराव आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस