शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खेबवडेच्या तरुणाचे अपहरण करुन बेदम मारहाण; विट्टभट्टी कामगारांच्या ठेक्यावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 13:11 IST

विटभट्टी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून खेबवडे (ता. करवीर) येथील तरुणाला बोलवून घेत अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली.

कोल्हापूर: विटभट्टी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून खेबवडे (ता. करवीर) येथील तरुणाला बोलवून घेत अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली. सागर सुरेश गायकवाड (वय ३०) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. बेनिंग्रेच्या सहा जणांच्या टोळक्याने ही मारहाण केल्याचे जखमी सागरने कागल पोलीसांना सांगितले. संशयित सागर व इतर पाच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, सागर गायकवाड हा शेती करतो. खेबवडे गावात त्याचा विटभट्टी व्यवसाय आहे. रविवारी दूपारी तो शेतात पाणी पाजत होता. यावेळी त्याचे मोबाईलवर सागर नावाच्या व्यक्तिचा फोन आला. तुम्हाला मी ओळखतो, महत्वाचे काम आहे, तुम्ही कागलमध्ये येवून भेटा असा निरोप आल्याने सागर मेव्हणा विरकुमार भिकाजी पाटील यांची दूचाकी घेवून गेला. कागल नाका येथील एका हॉटेलच्या दारात आलेनंतर संशयित याठिकाणी दूचाकीवरुन थांबून होते. त्यांनी सागर गायकवाड याला तुमच्या विटभट्टीवरील कामगार कुठे आहेत. त्याने साहित्य ठेवून बाजार आनण्यासाठी ते कागलला गेले असल्याचे सांगितले.

आमचे कामगार तू का घेतले म्हणून शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. तेथून त्याला दूचाकीवरुन व्हन्नुर माळावर, यळगुड, निपाणी आदी ठिकाणी नेवून काठीने बेदम मारहाण केली. मध्यरात्री दोनपर्यंत त्याला फिरवीत होते. कर्नाटक सीमा भागात लघुशंकेला आले म्हणून सागरने संशयितांच्या हातातून सुटका करीत ऊसातून पळ काढला. चालत तो निपाणी येथील बहिणीच्या घरी आला. तेथून भाऊ प्रतापला फोन करुन बोलवून घेतले. त्यानंतर सोमवारी पहाटे त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मारहाण इतकी जोरात केली आहे की, सागरच्या अंगावरील कातडे निघून गंभीर जखमा झाल्या आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर