शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी वाद, रागातून नवविवाहितेने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:48 IST

सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला.

गडहिंग्लज : मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी झालेल्या वादाचा राग मनात धरून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहा निखिल डंगण्णावर (रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (दि. १७) दुपारी घडलेल्या या घटनेची गडहिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे.पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, नूल येथील निखिल रमेश डंगण्णावर हा बेळगावनजीकच्या होनगा येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. सहा महिन्यांपूर्वी बेळगाव येथील स्नेहा हिच्याशी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून निखिल व स्नेहा यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला.मंगळवारी (दि. १७) दुपारी निखिल यांना जेवण वाढल्यानंतर अंघोळीला जाते, असे सांगून ती आतील खोलीत गेली. ती बराच वेळ बाहेर न आल्यामुळे नातेवाइकांनी दरवाजा उचकटून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. येथील उपजिल्हा रुग्णालयातील उत्तरीय तपासणीनंतर तिच्यावर बेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पती निखिल यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल सिसाळ अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी