शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कनेक्शनसाठी सर्व पैसे भरतो म्हटले तरी ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:23 IST

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर ...

कोल्हापूर : विजेचे कनेक्शन मिळावे म्हणून अर्ज केले, पैसे भरले, ‘महावितरण’चे उंबरठे झिजवले तरीही यंत्रणा ढिम्मच आहे. एकेकांची तर तीन वर्षांपासूनची कनेक्शन प्रलंबित आहेत. स्वखर्चाने कनेक्शन घेतो म्हटले तरी त्याला परवानगी देण्याचीही तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. या कारभारामुळे कोल्हापुरातील शेतकरी संतप्त झाले असून कनेक्शन मिळणार तरी कधी? असा सवाल करीत आहेत. मोर्चाद्वारे धडक देऊन झोपलेल्या यंत्रणेला जागे करण्याच्या मानसिकतेपर्यंत शेतकरी आले आहेत.पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषिपंपाद्वारे शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यासाठी वीज कनेक्शन अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणकडे या संदर्भात अर्ज करून प्रसंगी रक्कमही भरून ठेवली आहे. तथापि, कनेक्शनसाठी शासनाकडून लवकर परवानगी मिळत नाही, टी. सी. अपुरे आहेत, पोलच उपलब्ध नाहीत, सर्व्हिस वायर नाहीत, फ्युज कमी प्रमाणात आहेत, अशी अनेककारणे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांना थातुरमातुर उत्तरे दिली जात आहेत.ताराबाई पार्कातील कार्यालयात फाईल पडूनएकेका वीज कनेक्शनसाठी किमान लाख, दीड लाखाचा खर्च येतो. शासनाकडून निधी येत नसल्याने लवकर कनेक्शन देता येत नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात; पण हेच अधिकारी मात्र कनेक्शनसाठी लागणारा तीन-चार लाखांचा सर्व खर्च स्वत: करण्यास तयार असणाºया शेतकºयांनाही परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ‘करवीर’मधील एका शेतकºयाने मागितलेल्या परवानगीचा अर्ज ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयात पडून आहे.कायदा काय सांगतोवीज कायदा २००३ चे कलम ४३ नुसार वीजपुरवठा संहिता २००५, ३ नुसार विहीत मुदतीत वीज कनेक्शन देणे महावितरणवर बंधनकारक आहे. असे असूनही साधनसामग्री नाही असे सांगून कनेक्शन देण्यास टाळाटाळ होत आहे. कनेक्शनचा खर्च स्वत: केला तर त्याची भरपाई वीज बिलातून होणे अपेक्षित असताना परत त्याचा बोजा शेतकºयांवरच टाकला जात आहे.मी भागाने शेती करतो, महावितरणकडे कनेक्शनसाठी अर्ज करूनच घ्यावा असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. दोन एकर शेती व पाच एचएपीच्या मोटरपंपासाठी चार लाखांचा टीसी बसवणे आवाक्यापलीकडचे असल्याने नकार दिला. माझ्या शेताच्या १२० फुटांवर थ्री फेजची विद्युतवाहिनी असतानाही तेथून कनेक्शन देण्याऐवजी स्वतंत्र टी.सी.ची अट घालून चार महिन्यांपासून अडवणूक सुुरू आहे. ताराबाई पार्कातील कार्यालयात अधिकाºयांची भेट घेतली तर ते दाद लागू देत नाहीत.- भानुदास माने, शेतकरी, शिरोळ