शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कार कालव्यात बुडाली, पाच जणांना जलसमाधीे, बेळगाव जिल्ह्यातील दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 11:18 IST

कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संक्रातीच्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात कार गाडी कालव्यात बुडल्याने पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत कारचालक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यात कार कालव्यात बुडाली, पाच जणांना जलसमाधीेकारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

बेळगाव : कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संक्रातीच्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात कार गाडी कालव्यात बुडल्याने पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत कारचालक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.सौन्दत्ती तालुक्यातील मुरगोड तालुक्यातील कडबी शिवापूर गावाजवळ कार रस्त्याशेजारील कालव्यात बुडाल्याने या घटनेत पाच जणांचा दुदैर्वी अंत झाला.सोमवारी रात्री १0 वाजण्याच्या सुमारास घटप्रभा नदीवरील कालव्यामध्ये हा अपघात झाला. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. यात पाच जणांना जीव गमवावा लागला. मात्र  सुदैवाने कार चालक अडव्यापा माळगी हा या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.अंतिम संस्कार आटोपून परतताना हा अपघात झाला. फक्कीरवा पूजेरी(२९) , हनुमंत पुजेरी(६०), लगमाना पूजेरी ( ३८), पारव्वा पूजेरी (५०), लक्ष्मी पूजेरी (४०) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनजणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.मात्र, रात्री उशिर झाल्याने पाण्यात वाहून गेलेले इतर मृतदेह शोधण्याचे काम बंद करण्यात आले होते. उर्वरित दोन मृतदेहांचा शोध घेण्याचे काम सकाळपासून सुरु झाले आहे. मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली असून या अपघाताची नोंद मुरगोड पोलिसात झाली आहे.

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव