शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्याजवळ कार अपघातात पाच ठार, तीघे जखमी; गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:14 IST

कोल्हापूर- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

कोल्हापूर- पुण्याहून गणपतीपूळ्याला देवदर्शनाला जात असताना आंब्याजवळील अपघाती वळणावर कार आदळून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलं, दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तळवडे वळणावर हा अपघात झाला. संतोष राऊत, अपर्णा संतोष राऊत, दिपक शेळकंदे, वरूणा शेळकंदे, प्रज्ञा (वय 5 वर्ष) ही पाच मृतांची नाव आहेत. तर चालक प्रशांत पाटणकर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. 

हडपसर (पूणे) येथील राऊत, शेळकंदे कुटुंब शुक्रवारी सकाळी गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते. दोन कुटुंब त्यांच्या मुलांसह सलग सुट्यांमुळे कोकणात देवदर्शनाला निघाले होते. मलकापूरनंतर आंब्याजवळ गाडी येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलांचा मलकापूर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर