शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भरधाव कारची कंटेनरला पाठीमागून धडक; अयोध्येहून परतताना कोल्हापूर, सांगलीचे चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:07 IST

बांबवडे (जि. कोल्हापूर ):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर , सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश ...

बांबवडे (जि. कोल्हापूर):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर, सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश येथे काल, सोमवारी (दि.८) हा अपघात झाला.

अपघातात दिलदार तांबोळी (वय-६५, रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), रमिला अत्तार (३०), अमिन अत्तार (३५, दोघे रा. तासगाव) व भगवान पवार (३२, रा. सोलापूर) या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील (रा. शाहुवाडी) हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकाच कंपनीत काम करणारे पाच जण मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. काम आटोपून अयोध्या दर्शन करून परत येत असताना सोमवार सकाळच्या दरम्यान पाचोर सारंगपूरच्या जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरात धडक झाली. यात दिलदार तांबोळी, रमिला अत्तार, अमिन अत्तार व भगवान पवार या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर पचोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. अपघाताचे वृत्त समजतात तांबोळी व पाटील यांचे कुटुंबीय विमानाने घटनास्थळी रवाना झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAyodhyaअयोध्याAccidentअपघातDeathमृत्यू