शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रब्बी हंगामात यंदा ३.६४ ‘टीएमसी’ पाण्याचा वापर, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात सद्या किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:10 IST

पाटबंधारे विभागाने काटेकोरपणे केले पाण्याचे नियोजन 

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने यंदा धरणातील पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केले आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता रब्बीच्या हंगामात राधानगरी, दूधगंगा, तुळशी धरणांतून ३.६४ टीएमसी (३६४३ दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.३१ टीएमसी पाण्याचा साठा अतिरिक्त आहे. आगामी तीन महिन्यांत पाण्याची गरज पाहता धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.पाऊस कमी झाल्याने गेल्या वर्षी पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे मार्चअखेर धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला होता. त्यापुढील दोन-अडीच महिने पाणी पुरवणे पाटबंधारे विभागापुढे आव्हान होते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. पाऊस भरपूर झाला. त्यात परतीचा पाऊसही दणकून पडल्याने रब्बी हंगामाला अपेक्षित पाणी लागले नाही. रब्बी हंगामात ३.६४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.धरणातही यंदा मुबलक पाणीसाठा आहे. राधानगरी, तुळशी, वारणा, कासारी, कडवी या धरणात गेल्या वर्षीपेक्षा ३.३१ टीएमसी पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कोल्हापूरकरांना बसण्याची शक्यता कमी आहे.

रब्बीसाठी असे सोडले पाणी (दशलक्ष घनफूट)कालावधी   - राधानगरी, दूधगंगा, तुळशीतून सोडलेले पाणीनोव्हेंबर ते फेब्रुवारी  -  ९८११ ते १७ मार्च  - १५३७१८ मार्च ते ३ एप्रिल  - ११२५

धरणातील तुलनात्मक पाणीसाठी (टीएमसी)-

धरणसध्याचा साठा    गतवर्षी याच दिवसाचा साठा
राधानगरी ४.४७   ३.५३
तुळशी२.२० १.९०
वारणा  १३.५७   ११.५६
दूधगंगा  ८.७३  ९.०१
कासारी १.६०  १.५८
कडवी १.६२    १.५८
कुंभी१.६६     १.८०
पाटगाव२.१०   २.१६

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीDamधरण