शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Amit Thackeray: एकदा लोकल प्रवास करणाऱ्यांना 900 रुपयांच्या पासचा भुर्दंड कशाला? अमित ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 19:15 IST

Amit Thackeray in Kalyan Dombivali pothole roads: राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये बैठका घेतल्या. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील मनसे पदधिका:याची बैठक मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली.

कल्याण-नाशिकमध्ये आपल्या महापालिकेच्या सत्ताकाळात मनसे जे रस्ते विकसीत केले. ते आजही उत्तम स्थितीत आहेत. पाऊस काय फक्त कल्याण डोंबिवलीत पडतो का ? नाशिकमध्ये पाऊस पडत नाही का ? नाशिकमधील रस्ते उत्तम राहतात. तर कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे का पडतात ? असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये बैठका घेतल्या. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील मनसे पदधिका:याची बैठक मनसे नेते ठाकरे यांनी घेतली. या बैठकीपश्चात त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोक्त सवाल उपस्थित करीत मुंबई, ठाणो आणि कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रश्नाचा समाचार घेतला. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अमेय खोपकर,मनसे आमदार राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मनसे नेते ठाकरे यांनी आज मनसे बैठकीला येण्यासाठी दादरहून रेल्वेने प्रवास करुन डोंबिवली गाठली. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयामुळेच रेल्वेने प्रवासकरुन अवघ्या 4क् मिनिटात डोंबिवली गाठली. मुंबईतही प्रचंड खड्डे आहे. मुंबईतून बाहेर पडता येत नाही. ट्रेनने आलो आत्ता पुन्हा घरी ट्रेनने जाणार आहे. सामान्यांना रस्त्यावरील खड्डय़ांचा किती त्रस सहन करावा लागतो याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. २५ वर्षापासून सत्तेवर असलेल्या पक्षांनी साधे रस्ते विकासाचे नियोजन करु शकले नाहीत. रस्ते नीट नाहीत. विकास करण्यासाठी इच्छा शक्ती लागते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे ती इच्छा शक्ती आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या आहे. रस्त्यावरील खड्डय़ांच्या तक्रारी नागरीकांसह मनसे कार्यकत्र्यानी आमच्याकडे केलेल्या आहे. इथल्या सत्ताधा:यांनी अन्य समस्यांही सोडविलेल्या नाहीत.

९०० रुपयांच्या पास भुर्दंड एकदा प्रवास करणा:या प्रवाशाच्या माथी कशाला ?मनसे नेते ठाकरे यांनी सांगितले की, मी रेल्वेने दादरहून डोंबिवलीला आलो तेव्हा मला 900 रुपयांचा पास काढावा लागला. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या तिकीट दिले जावे. ज्या प्रवाशाला एकदाच प्रवास करायचा आहे. त्याला ९०० रुपये पास काढण्याची सक्ती का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिकीट देण्याची सुविधा सुरु करावी. सरसकट सगळया प्रवाशांना हा ९०० रुपयांचा भुर्दंड का असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे