शहरं
Join us  
Trending Stories
1
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
3
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
4
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
5
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
6
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
7
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
8
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
9
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
10
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
11
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
12
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
13
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
14
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
15
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
16
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
17
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
18
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
19
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून कमी पाऊस पडूनही कल्याण डोंबिवली गेली पाण्याखाली; समोर आलं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:28 IST

शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यानं अफवांचं पीक

- मयुरी चव्हाण 

कल्याणकल्याणडोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बहुसंख्य परिसरात पावसाचे पाणी शिरून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गुरुवारी कल्याण डोंबिवली परिसराचे जनजीवन विस्कळीत झालेलेपाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे या गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाणी साचत असल्याने अफवांचे पीकदेखील आले होते. मात्र भरतीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि हे पाणी शहरात शिरल्याचे दिसून आले आणि गुरुवारी पावसाने काहीशी विश्रांती घेऊनही भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेली वाढ आणि त्यासोबत आलेली भरती यामुळे कल्याण डोंबिवली शहर पाण्याखाली गेले.

गुरुवारी सकाळपासून कल्याण पूर्व परिसर, डोंबिवलीतील देवीचा पाडा, कुंभारखाणपाडा, एमआयडीसी, टिटवाळा, शहाड, ठाकुर्ली या परिसरात पाणी साचले होते. चाळी व गृहसंकुल पाण्याखाली गेली होती. गुरुवारी मुसळधार पाऊस झाला नाही तरीही पाणी का साचतय असा सवाल निर्माण झाला होता. यातच गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले गेले असल्याची व त्यामुळे शहरात पूरस्थिती गंभीर होणार अशी अफवा सर्वत्र पसरली होती. जो तो प्रत्येकाला ही माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण करत होता. अखेर ही अफवा असून बारवी धरण अद्याप पूर्ण भरले नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. गुरुवारी पावणे एक ते तीन ही वेळ भरतीची होती. कल्याण डोंबिवली शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे वालधुनी , उल्हास नदी ,काळू नदी देखील शहाराला लागून आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच नदी, खाडीकिना-यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यात गुरुवारी भरती असल्याने सुमारे 4. 7 मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हे पाणी हळूहळू शहरात शिरले अन जनजीवन विस्कळित झाले.

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली