शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

माझ्याएवढे जनता दरबार कोणी घेतले नसतील : गणेश नाईक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 08:09 IST

आपण सगळे जिल्ह्यात फिरलो, तरच जनता समाधानी होणार असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

कल्याण : माझ्याएवढे जनता दरबार कुठल्याही मंत्र्यांनी घेतले नसतील. जनतेला त्यांचे दु:ख सांगण्याकरिता एक व्यासपीठ निर्माण करण्याचा उद्देश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही जिल्ह्यात येऊन जनतेशी संवाद साधावा. आपण सगळे जिल्ह्यात फिरलो, तरच जनता समाधानी होणार असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

कल्याणमध्ये स्मारक व्हावे

सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन शनिवारी पश्चिमेकडील सुभेदारवाडा शाळेत करण्यात आले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह आ. संजय केळकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी नाईक म्हणाले की, रामभाऊ यांनी कधीही कोणाचा दुस्वास ठेवला नाही. अशा नेत्याच्या आठवणी आपल्या कायम लक्षात राहतील, यासाठी त्यांचे कल्याण शहरात स्मारक व्हावे यासाठी ठराव करावा, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाGanesh Naikगणेश नाईक