शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 18:31 IST

Aadharwadi dumping ground news: महापालिकेची स्थापना १९८३ साली झाली. तेव्हापासून महापालिका हद्दीतील कचरा हा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता.

कल्याण-कल्याणमधील वादग्रस्त असलेले आधारवाडी डंपिंग गाऊंड आजपासून बंद करण्यात आले आहे. हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे अशी अनेक वर्षापासूनची नागरीकांची मागणी होती. नागरीकांची मागणी आज पूर्णत्वास आली आहे. डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Aadharwadi dumping ground closed from today.)

महापालिकेची स्थापना १९८३ साली झाली. तेव्हापासून महापालिका हद्दीतील कचरा हा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. दररोज ५७० मेट्रीक टन कचरा या डंपिंगवर टाकला जात होता. त्याचे वर्गिकरण केले जात नव्हते. त्यावर प्रक्रिया केली जात नव्हती. त्यामुळे हे डंपिंग ग्राऊंड आजाराचे आगार बनले होते. त्याचबरोबर या डंपिंगच्या दरुगधीचा नागरीकांना सातत्याने त्रस होता. याशिवाय या डंपिंगवरील कच:याला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळेही नागरीकांच्या नाका तोंडात धूर जात होता.

आधारवाडी डंपिंग बंद करण्यासाठी न्यायालयात याचिका होती. हे प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादाकडेही गेले होते. त्याठिकाणीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते. महापलिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मागच्या वर्षी पदभार स्विकारताच मे २०२० मध्ये आधारवाडी बंद करण्याचे आव्हान स्विकारले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचा शब्द ते खरा करु शकले नाही. मे २०२० पासून महापालिकेने शून्य कचरा मोहिम राबविणो सुरु केले कचरा वर्गीकरण सुरु केले. त्यामुळे आज बरोबर एक वर्षानी २५ मे रोजी आधारवाडी बंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. आजपासून आधारवाडी डंपिंगवर कचरा टाकणो बंद करण्यात आलेले आहे.महापालिका २०० टन कच:यावर प्रक्रिया उंबर्डे घनकचरा प्रकल्पात करणार आहे. तर १०० मेट्रीक टन कच:यावर बारावे प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार आहे. ५० टक्के ओल्या कच:यावल महापालिकेने उभारलेल्या आयरे, उंबर्डे, कचोरे, बारावे येथील पाच बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे. तसेच महापालिकेतील काही बडय़ा गृह संकुलातील सोसायटय़ा ५० टन कच:यावर प्रक्रिया करीत आहेत अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यानी दिली आहे.

सध्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर असलेल्या कचरा हा बायो मायनिंग पद्धतीने नष्ट केला जाणार आहे. हा कचरा भिवंडी येथील एका गावाच्या दगडखाणीत नेऊन टाकला जाणार आहे. त्यावर बायो मायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. हा प्रकल्प १३७ कोटी रुपये खर्चाचा असून त्याला सरकारने मान्यता दिली आहे. त्याच्या मंजूरी राज्य सरकारच्या तज्ञ समितीकडे अंतिम टप्प्यात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdumpingकचरा