शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

..तरी देखील मेहबूब शेख कल्याणमध्ये आले, शेख यांच्यावर एका महिलेने केला होता बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 20:27 IST

Mehboob Sheikh News : राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख यांना कल्याणमध्ये कार्यक्रमास हजर राहण्याची परवानगी देऊ नये असे पत्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात पत्र देण्यात आले होते.

कल्याण - राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यांना कल्याणमध्ये कार्यक्रमास हजर राहण्याची परवानगी देऊ नये असे पत्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात पत्र देण्यात आले होते. शेख कल्याणमध्ये आले तर भाजप आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला होता. मात्र शेख कल्याणमध्ये आले. त्यांची सभाही चांगल्या प्रकारे झाले. त्यामुळे भाजपचा आंदोलनाचा इशारा फुसका ठरला आहे.कल्याण पश्चिमेतील भानूसागर सिनेमाजवल राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील रोकडे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन आज सायंकाळी केले होते. या मेळाव्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेख हे उपस्थित राहणार असल्याचे बॅनर शहरात झळले होते. हा कार्यक्रम आज सायंकाळी असल्याने त्याआधी भाजप युवा मोर्चाने पोलिस ठाण्यात पत्र देऊन शेख हे कार्यक्रमास हजर कसे राहू शकतात. त्यांना जामीन मिळाला आहे. ते मेळावा कसे काय घेऊ शकतात असे प्रश्न उपस्थित करीत भाजपने हरकत घेतली. शेख मेळाव्यास हजर राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेख हे रोजगार मेळाव्यास उपस्थित राहिले. त्यावेली व्यासपीठावरुन अनेक वक्त्यांनी श्ेाख यांची बदनामी केली जात आहे. त्यांच्यावरील आरोप खोटा आहे. तसेच राष्ट्रवादी जिल्हा युवाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी ज्यांनी शेख यांच्या उपस्थितीस हरकत घेतली. त्यांनी समोर यावे. रस्त्यावर उतरावे. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी चांगलाच धडा शिकविला असता असे आव्हान दिले.कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. त्या पाश्र्वभूमीवर विविध पक्षाचे मेळावे सुरु झाले आहेत. या मेळाव्यात शेख यांनी तरुणांना नगरसेवक पदाचे तिकट दिले जाईल असे व्यक्तव्य करीत महापालिकेत मागच्या वेळी राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणूकीत २० नगरसेवक निवडून येतील असा दावा केला. पाया वाटा आणि गटारे यांची विकास कामे करण्याऐवजी विविध भरीव कामे केली जाणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांना फोन लावून त्यांना समस्या सोडविण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आगामी निवडणूकीत भाजप व मनसे यांची युती होईल का असा प्रश्न पत्रकारांनी शेख यांच्याकडे उपस्थीत केला असता त्यांनी भाजप कोणाशीही युती करु शकतो. त्याचा महाविकास आघाडीला काही एक फरक पडणार नाही. 

टॅग्स :kalyanकल्याणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण