शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

रिक्षा प्रवासही झालाय "कठीण"; चालकांकडून आकारलं जातंय मनमानी भाडं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 2:56 PM

Kalyan Dombivli - रुग्णाचे नातेवाईक बेड, इंजेक्शन आणि इतर गोष्टींसाठी धावाधाव करतायेत मात्र इमर्जन्सीच्या वेळी काही रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने  भाडं आकारल जात असल्याने सामान्य नागरिकांचा रिक्षा प्रवासही कठीण झाला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये कायमच खटके उडतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियम अधिक कडक केल्यामुळे वाद होण्याच प्रमाण अधिक वाढलंय. एकीकडे रुग्णाचे नातेवाईक बेड, इंजेक्शन आणि इतर गोष्टींसाठी धावाधाव करतायेत मात्र इमर्जन्सीच्या वेळी काही रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने  भाडं आकारल जात असल्याने सामान्य नागरिकांचा रिक्षा प्रवासही कठीण झाला आहे. संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात एकही रिक्षा मीटर पद्धतीने धावत नसल्याने मनाला येईल तो आकडा रिक्षाचालकांकडून सांगितला जात आहे.

कोरोनाच्या काळात अनेक रिक्षाचालकांनी माणुसकी व प्रामाणिकपणा राखला यात शंका नाही. याअगोदर रिक्षाचालकांच्या देखील समस्या लोकमतने मांडल्यात. मात्र काही रिक्षाचालक गणवेश न घालणे, प्रवास करताना मास्क न लावणे, अव्वाच्या सव्वा भाडं  आकारण अशा गोष्टी देखील केल्या जातायेत. ही लढाई आपल्या सर्वांची असल्याने सर्व घटकांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. वाहतूक विभाग, प्रवासी संघटना, आरटीओ, रिक्षा संघटना यांच्यात योग्य तो समन्वय असणं अत्यंत गरजेच आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणauto rickshawऑटो रिक्षा