शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

पाणीपट्टी कर वसुलीसाठी केडीएमसीची अभय योजना जाहीर

By मुरलीधर भवार | Published: March 01, 2024 4:30 PM

लोक अदालतमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात आली होती .थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ता कराच्या रकमेचा भरणा केल्याने महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली होती .  त्या पाठोपाठ आत्ता पाणी बिलांचा वसूली करण्यासाठी ४ ते ३१ मार्च दरम्यान पाणी बिलासाठी अभय योजना जाहिर करण्यात आली असल्याी माहिती आयुक्त इंदूराणी जाखड यांनी दिली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पाणी पट्टी थकबाकीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे. 

लोक अदालतमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणीपट्टी बिल वसुली मध्ये वसुलीची टक्केवारी कमी असल्याने पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने बिल वाटप वेळवर झालं पाहिजे त्या वसुलीसाठी जो पाठपुरावा लागतो, तो व्यवस्थित रित्या वायला पाहिजे या अनुषंगाने काही पाउल उचलली आहेत . या अभय योजनेमुळे पाणीपट्टी आणि कर वसुलीने लाभ मिळेलच अनधिकृतपणे पाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यावर या अनुषंगाने कारवाई करू जे अधिकृत रित्या पाणी घेणारे आहेत त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल असे आयुक्त जाखड यांनी सांगितले .

 

टॅग्स :Waterपाणीkalyanकल्याण