शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी स्पर्धेसाठी भारताचा संघ पाकिस्तानमध्ये गेल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 04:43 IST

क्रीडामंत्री व राष्टÑीय संघटनेने या स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. क्रीडामंत्री व राष्टÑीय संघटनेने या स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातून एक पथक वाघा बॉर्डरमार्गे लाहोरमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारत सहभागी झाल्याचे सोशल मीडियाद्वारे समजले.

या स्पर्धेतील सामने लाहोर, फैसलाबाद व गुजरात येथे होणार आहेत. क्रीडा मंत्रायलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही खेळाडूला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिलेली नाही. भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे प्रशासक निवृत्त न्या. एस. पी. गर्ग यांनीही संघटनेने कोणत्याही संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले,‘आम्हाला पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या कोणत्याही संघाची कल्पना नाही.’ कबड्डी संघटनेने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही संघाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परदेशात होणाºया स्पर्धेची सूचना राष्टÑीय संघटना क्रीडा मंत्रालयाला देते. त्यानंतर या दौºयाला मंजूरी देण्यासाठी परराष्टÑ व गृह मंत्रालयाला पत्र लिहिले जाते. पाकिस्तानच्या पंजाबचे क्रीडामंत्री राय तैमूर खान भट्टी यांनी लाहोर येथील एका हॉटेलमध्ये भारतीय पथकाचे स्वागत केले. जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१० व २०१९ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती. भारताने आतापर्ययत झालेल्या सहाही स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यात २०१०, २०१२, २०१३ व २०१४ मध्ये या स्पर्धेत भारताने पाकला नमवले. या स्पर्धेतील विजेत्याला एक कोटी तर उपविजेत्याला ७५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Pakistanपाकिस्तान