शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कोणत्या देशात मिळतं पाण्याचं सगळ्यात स्वच्छ पाणी? भारताचा कोणता नंबर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 13:23 IST

वर्ल्ड ऑफ स्टेटिसटिक्सने अशा देशांची यादी जाहीर केली आहे जिथे लोक सगळ्यात स्वच्छ पाणी पितात.

आजकाल वेगवेगळ्या देशांमध्ये स्वच्छ पाणी पिण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे. लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. अशात वर्ल्ड ऑफ स्टेटिसटिक्सने अशा देशांची यादी जाहीर केली आहे जिथे लोक सगळ्यात स्वच्छ पाणी पितात.

वेगवेगळ्या देशांमध्ये पिण्या लायक पाणी संपत आहे. पण जगात असेही काही देश आहेत ज्यांना पिण्याच्या पाण्यासाठी काहीच मेहनत घ्यावी लागत नाही. त्या देशांचे नाव आज आपण जाणून घेऊ.

या देशांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव येतं ते फिनलॅंड, आइसलॅंड, नेदरलॅंड, नॉरवे, स्वित्झर्लंड आणि यूनायटेड किंगडम. या देशांमध्ये पिण्याचं सगळ्यात स्वच्छ पाणी मिळतं.

तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या देशांच्या यादीत भारताचा नंबर 139वा आहे. तेच पाणी पिण्याबाबत भारताचा नंबर 10वा आहे. सगळ्यात स्वच्छ पाणी मिळणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान भारतामागे आहे. त्यांना या यादीत 144वं स्थान मिळालं आहे.

भारतात स्वच्छ पाणी मिळणं ही एक मोठी समस्या बनली आहे. लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाहीये तर काही ठिकाणी लोकांना पाणीच मिळत नाहीये. अशात लोक दुषित पाणी पिऊन आजारी पडतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेWaterपाणी