शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

मंदिरात प्रवेश करताना का वाजवली जाते घंटी? जाणून घ्या वैज्ञानिक कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 16:22 IST

असे म्हणतात की, देवाजी पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे. कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो. पण याचं इतकंच एक कारण नाहीये.

असे म्हणतात की, देवाजी पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे. कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो. पण याचं इतकंच एक कारण नाहीये. याला काही वैज्ञानिक कारणंही असल्याची माहिती आहे. त्या कारणामुळेच घंटी नेहमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावली जाते. अनेकजण नेहमी मंदिरात जाऊ ही घंटी वाजवत असतील, पण यामागे काय कारण असावं असा प्रश्न नक्कीच काही लोकांना पडला असेल. चला जाणून घेऊ कारण...

वैज्ञानिक कारण

(Image Credit : Social Media)

मंदिर घरातील असो वा धार्मिक स्थळावरील तिथे घंटी असतेच. यामागे धार्मिक कारण तर आहेच सोबतच यांचं वैज्ञानिक कारणही आहे. अभ्यासकांचं म्हणनं आहे की, जेव्हा घंटी वाजवली जाते तेव्हा वातावरणात एक कंपन निर्माण होतं. हे कंपण जवळपास पुढील 10 सेकंदासाठी ऐकायला मिळतं. 

(Image Credit : 4pm.co.in)

असे सांगितले जाते की, या कंपनाच्या आवाजामुळे तुमच्या शरीरातील काही इंद्रिये जागी होतात. तसेच या आवाजामुळे तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे तुम्ही अधिक लक्ष केंद्रीत करुन स्वच्छ मनाने मंदिरात प्रवेश मिळवता. 

हेही होतात फायदे....

(Image Credit : Social Media)

यासोबतच घंटीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव दूर होतात. याने वातावरण शुद्ध राहतं. हेच कारण सांगितलं जातं की, ज्या जागांवर नियमीत घंटीचा आवाज येत राहतो तेथील वातावरण पवित्र राहतं. 

(Image Credit : Social Media)

घंटीच्या मनमोहक आवाजात व्यक्तीला आध्यात्माकडे ओढून नेण्याची क्षमता आहे. मन घंटीच्या आवाजाशी एकरुप होऊन शांततेचा अनुभव घेतं. डोक्यातील नकारात्मक विचार दूर होऊन भक्त आणखी एकाग्रतेने भक्ती करु शकतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTempleमंदिरInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स