शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

डाकू सुल्तानाच्या किल्ल्यातील खजिन्याची आणि त्याच्या दहशतीची खतरनाक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:13 IST

असं मानलं जातं की, २०व्या शतकाच्या सुरूवातीला उत्तर प्रदेशच्या नजीबाबादपासून ते कोटद्वारपर्यंत सुल्ताना डाकूची भीती होती.

आजही अनेक कुख्यात डाकूंची चर्चा होत असते. एकेकाळी जंगल आणि खोऱ्यांवर डाकू राज्य करायचे. भारतात अनेक डाकू झाले ज्यात वीरप्पनचं नाव सर्वातआधी घेतलं जातं. एक डाकू असाही होता ज्याचं नाव ऐकूनच लोक घाबरत होते. या डाकूचं नाव होतं सुल्ताना. चला जाणून घेऊ या डाकूची कहाणी आणि त्याच्या गावाबाबत....

असं मानलं जातं की, २०व्या शतकाच्या सुरूवातीला उत्तर प्रदेशच्या नजीबाबादपासून ते कोटद्वारपर्यंत सुल्ताना डाकूची भीती होती. सुल्ताना डाकूबाबत सांगितलं जात की, तो जिथे लुटण्यासाठी जात होता तेथील लोकांना तो येणार असल्याची आधीच सूचना देत होता. त्याच्याबाबत असंही सांगितलं जातं की, त्याने कधी गरीबांना लुटलं नाही.

असं सांगितलं जातं की, कोटद्वार-भाबर भागातील प्रसिद्ध जमीनदार उमराव सिंह याच्याकडे सुल्ताना डाकूने आधी सूचना देऊनच डाका टाकला होता. उमराव सिंह यावर नाराज झाला आणि त्याने पोलिसांना माहिती देण्यासाठी आपल्या नोकराकडे चिठ्ठी देऊन पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितलं. नोकराला रस्त्याच सुल्ताना डाकूचे साथीदार भेटले. ते पोलिसांचे कपडे घालून असल्याने नोकराने त्यांच्याकडे चिठ्ठी दिली. त्यानंतर सुल्ताना डाकू उमराव सिंहच्या घरी पोहोचला आणि त्याच्यावर गोळी झाडली.

असेही म्हणतात की, चारशे वर्षाआधी नजीबाबादमध्ये नवाब नजीबुद्दौलाने एक किल्ला बनवला होता. नंतर या किल्ल्यावर सुल्ताना डाकूने ताबा मिळवला होता. आज हा किल्ला वाईट स्थितीत आहे. असं सांगितलं जातं की, किल्ल्याच्या मधोमध एक तलाव होता. ज्यात सुल्ताना डाकू त्याने लुटलेला खजिना लपवत होता. जेव्हा या लपवलेल्या कथित खजिन्याची माहिती लोकांना मिळाली तेव्हा खोदकाम करण्यात आलं. पण कुणाच्या हाती काही लागलं नाही.

तेच काही लोकांनी सांगितलं की, सुल्ताना डाकूने या किल्ल्याच्या आत एक भुयार  तयार केला होता. असे म्हणतात की, जेव्हा त्याला तुरूंगात कैद केलं जातं होतं, तेव्हा याच भुयारातून तो तुरूंगातून फरार होत होता. इतकंच नाही तर पोलीस स्टेशनमधील बंदुकीची चोरी करत होता.

असं सांगितलं जातं की, सुल्ताना डाकूला पकडण्यासाठी १९२३ मध्ये ३०० पोलीस आणि ५० घोडेस्वारांची फौज गोरखपूरपासून ते हरिद्वारपर्यंत छापेमारी करत होती. तेच सुल्ताना डाकूला १४ डिसेंबर १९२३ ला नजीबाबादच्या जंगलात पकडण्यात आलं. त्यानंतर त्याला तुरूंगात डांबण्यात आलं. त्याला ८ जून १९२४ रोजी फाशी देण्यात आली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स