शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया’, प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्त्याच्या निर्मितीचे तंत्र शोधणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 3:50 PM

शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पुर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा  कालावधी लागतो.

शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पूर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो.  हेच प्लास्टिक आज माणसाच्या जीवनात सगळयात जास्त समस्या निर्माण करणारं ठरलं आहे.  संपूर्ण जग हे प्लास्टिकच्या वापरापासून  सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  तर एकिकडे भारतातील काही टक्के लोक प्लास्टिकचा कचरा होऊ नये म्हणून उपाय शोधत आहेत.  याचा फायदा देशाला सुद्धा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भारतीयाबद्दल सांगणार आहोत. जो भारताचा प्लास्टीक मॅन ठरला आहे. 

या प्लास्टिक मॅनचे संपूर्ण नाव राजगोपालन वासूदेवन आहे. या माणसाने असा शोध लावला आहे. ज्याचा वापर करून प्लास्टीकच्या सहय्याने सुंदर आणि टिकाऊ रस्ते तयार करता येऊ शकतात. वासुदेवन मदुरै यूनिवर्सिटीतील Thiagarajar College Of Engineering मधिल रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.  प्लास्टिकचा कचरा आणि त्यामुळे निर्माण होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी अनेक टेक्निक्स वापरल्या.  

त्यांच्या या शोधाचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री जयललीता यांना जातं. कारण त्यांनी पेटंट उपलब्ध करून दिले. ज्यामुळे अनेक भागात प्लास्टिकचा वापर करून चांगले रस्ते करण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरण सुद्धा या तंत्राचा वापर करत आहेत. या पध्दतीमुळे प्लास्टिकपासून तयार होत असलेला कचरा आणि रस्ते या दोन्ही समस्यांवर उपाय निघणार आहे. या टेक्निकचा वापर करून आत्तापर्यंत भारतात १ लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात  आले आहेत. अजूनही अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं जात आहे.

२०१८ मध्ये भारत सरकारने वासुदेवन यांना या टेक्निकच्या शोधाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन स्नमानित केले होते.  वासुदेवन यांचा हा प्रकल्प विकत घेण्यासाठी जगभरातील अनेक लोकांनी प्रयत्न केले. पण त्यांनी भारत सरकारकडे  हा शोध सुपूर्त केला.  सरकारकडून या तंत्राचा वापर करून अनेक चांगले रस्ते तयार करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकPlastic banप्लॅस्टिक बंदी