शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाहावं ते नवल ! काजूच्या झा़डावरील एका घोसावर लागले तब्बल 50 काजू

By balkrishna.parab | Updated: March 30, 2018 15:29 IST

एकाच जास्वंदीच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं फुलल्याचे. दोन तोंडाचा साप सापडल्याचेही ऐकले असेल. कोकणात गेला असाल भरघोस काजूंनी भरलेली काजूची झाडंही तुम्ही पाहिलचं असेल. पण एका काजूच्या घोसाला जास्तीत जास्त किती काजू लागू शकतात.

सिंधुदुर्ग - या जगात घडत असलेल्या चमत्कारांविषयी तुम्ही ऐकलं असेल. कधी एकाच जास्वंदीच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं फुलल्याचे. दोन तोंडाचा साप सापडल्याचेही ऐकले असेल. कोकणात गेला असाल भरघोस काजूंनी भरलेली काजूची झाडंही तुम्ही पाहिलचं असेल. पण एका काजूच्या घोसाला जास्तीत जास्त किती काजू लागू शकतात. तीन, चार, पाच, जास्तीत जास्त, दहा. पण एका घोसाला तब्बल 50 हून अधिक काजू लागल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे.   हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामधील आहे. येथील शेतकरी संतोष शेटकर यांच्या शेतातील काजूच्या झाडावरील एका घोसाला तब्बल 50 हून अधिक काजू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोकणात काजूचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ते काजू काढण्यासाठी गेले असता आपल्या शेतातील एका काजूच्या झाडावर एकाच घोसाला तब्बल 56 काजू लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घोसाची छायाचित्रे काढून आपल्या मित्रमंडळींना पाठवली आणि बघता बघता हा प्रकार पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला. 

काजूच्या झाडावरील एका घोसाला जास्तीत जास्त दहापर्यंत काजू लागू शकतात. मात्र हा प्रकार चमत्कारिक आहेत, अशी प्रतिक्रिया गावातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच या काजूंचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेsindhudurgसिंधुदुर्गagricultureशेतीFarmerशेतकरी