शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 16:21 IST

UP : नवरदेवाची पोलखोल होताच उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर भागातील परियर गावातील राहणारा लखन कश्यपच्या मुलीचं लग्न कल्याणपूर कानपूर नगरमधील एका तरूणासोबत ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे नवरदेवाची वरात आली होती. रितीरिवाज झाल्यावर सप्तपदीवेळी नवरदेवाला चक्कर येऊन तो पडला. नवरीच्या भावाने नवरदेवाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पाणी शिंपडलं. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर त्याच्या हातात नवरदेवाचा विग आला. हे बघता उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं. त्यानंतर नवरीने लग्न करण्यास नकार दिला. यादरम्यान दोन्हीकडील लोकांमध्ये मारहाण होण्याची वेळ आली होती.

झालं असं की, निशाचं लग्न विकास कॉलनी कानपूरच्या पंकज कश्यपसोबत ठरलं होतं. २० मे च्या सायंकाळी नाचत-वाजत नवरदेवाची वरात नवरीच्या दारात पोहोचली. नवरीकडील लोकांनी वरातीचं जोरदार स्वागत केलं. पाहुण्यांनी डीजेवर डान्स भरपूर आनंद घेतला. जेवण झाल्यावर हार घालण्याचा रिवाज पार पडला. त्यानंतर सप्तपदीसाठी नवरदेव मंडपात पोहोचला. तयारी पूर्ण झाली होती. 

यादरम्यान नवरदेवाला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. यामुळे दोन्हीकडील लोकांमध्ये गोंधळ उडाला. नवरीच्या भावाने नवरदेवाच्या डोक्यावर हात फिरवायला सुरूवात केली. तेव्हा अचानक नवरदेवाचा विग त्याच्या हातात आला. टकला नवरदेवाची पोलखोल झाल्यावर नवरीकडील लोक हैराण झाले. 

तरी सुद्धा घरातील वयोवृद्ध मंडळींनी वाद शांत केला. मग नवरीकडील लोकांनी नवरदेवावर फसवणुकीचा आरोप लावला. या घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, नवरदेवाचा विग हाती आल्याने नवरीकडील लोक लग्नासाठी तयार नव्हते. पोलिसांसमोरच दोन्हीकडील लोक वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न