शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सिंचन, रेल्वे व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार - उन्मेष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:40 IST

विशेष मुलाखत

अजय पाटीलजळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असून, सिंचनाची कामे पूर्ण करून जळगाव लोकसभा मतदारसंघ सुजलाम-सुफलाम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. रस्ते व रेल्वेचे प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याचे विजयी उमेदवार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.प्रश्न : कोणते मुद्दे आपल्या प्रचारात महत्वाचे ठरले की ज्यामुळे आपला विजय झाला ?उत्तर : लोकसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्यांपेक्षा राष्टÑीय मुद्यांवर लढवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला मिळालेले मजबूत नेतृत्व व त्यांनी आपल्या कार्यकाळात सुरक्षित व मजबूत राष्टÑ म्हणून देशाला दिलेल्या ओळखीचाच मुद्दा व ‘सबका साथ सबका विकास’ चा मुद्दा नागरिकांना आवडला त्यामुळेच हा विजय झाला.प्रश्न : आगामी पाच वर्षात कोणत्या प्रश्नांना महत्व देणार?जळगाव शहराचा महत्वाचा प्रश्न म्हणजेच समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार. तसेच पाडळसरे धरणाला निधी मिळवून हे काम पूर्ण करणे व गिरणेवरील सात बलून बंधाऱ्याचे काम या पाच वर्षात करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे.प्रश्न : निकालाबाबत आपल्याला काय वाटते?पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेला विश्वास होता. त्यामुळे माझा विजय होणारच होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Jalgaonजळगाव