शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

१६ कोटी देऊनही एवढे मृत्यू का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:15 IST

डॉ. राधेश्याम चौधरी : फेसबुकव्दारे वेधले मंत्र्यांचे लक्ष

जळगाव : स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांनी मिळून १६ कोटींचा निधी प्रशासनाकडे केवळ कारोनाच्या कामासाठी सुपूर्द केला असताना एवढ्या निधीचे प्रशासनाने केले काय? मनपानेही कोरोनावर खर्च केला; म्हणजे नेमके काय केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे, असा गंभीर आरोप जळगाव फर्स्ट संस्थेचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला आहे.त्यांनी फेसबुकव्दारे आपले म्हणणे व्हिडिओतून मांडून आरोग्यमंत्री राजेश टोपे अन् पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे.-कोविड रुग्णालयात दिरंगाई तर आहेच; शिवाय समन्वय अन् गतिशिलतेचाही अभाव आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी का होत नाही?-प्रशासनाला एवढा निधी देऊन जवळपास दीड ते दोन महिने झाले अन् लॉकडाउनला ७० दिवस झाले. या ७० दिवसात कोरोनाशी लढा दिला; म्हणजे नेमके प्रशासनाने काय केले?-पीपीई कीट हे ४०० ते ५०० रुपयांना विकत मिळते. अशावेळी जर कोणी ते एक हजार ते बाराशे रुपयांना मिळत असेल असे सांगत असेल तर त्याला माझ्या समोर आणा. खुद्द आरोग्यमंत्रीच ४०० ते ५०० रुपयांना पीपीई कीट मिळते, असे सांगत असताना एवढे महागडे पीपीई कीट आणण्यात तर आले नाहीत ना?-लॉकडाउन सुरू झाल्यास ७० दिवस उलटले, या काळात मनपा आयुक्तांनी काय केले? किती पीपीई कीट विकत घेतले? कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेले सॅनिटायझर, मास्क याची तरी नेमकी किती खरेदी केली? याचे उत्तर द्यावे, असा सवाल चौधरी यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव