शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

'अजित पवार आले की तोंड उघडायचं बंद'; ५० खोक्यांच्या टिकेवरुन गुलाबरावांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:49 IST

शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० आमदारांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली

मुंबई/जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, दोन्ही गटातील कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. शिवाय शरद पवार हेच आमचे मार्गदर्शक आणि दैवत असल्याचं अजित पवार गटाकडून वारंवार सांगण्यात येतं. मात्र, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार गटावर टीका करताना सावध भूमिका घेतात. शिवसेनेतील बंडानंतर ५० खोके एकदम ओक्के म्हणणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता शांत आहेत. त्यावरुन, मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला.  

शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० आमदारांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ५० खोके एकदम ओके.. असे म्हणत शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर टीका केली. विशेष म्हणजे विधिमंडळातही ही घोषणा लोकप्रिय झाली होती. मात्र, अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून होणारी ती टीका बंद झाली. यावरुन आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर जोरदार निशाणा साधला. 

आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा, हेच राष्ट्रवादीवाले बोलत होते, ५० खोके एकदम ओक्के. पण, आता अजित पवार आले की ह्यांची तोंड उघडना गेली, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या देवकर यांच्यावर टीका केली. तसेच, अजित पवारांचा सत्कार करणारेही तुम्ही, शरद पवार झिंदाबाद म्हणणारेही तुम्हीच आणि विरोध करायलाही तुम्हीच. मग, तुम्ही अगोदर अजित दादांचे की शरद पवारांचे हे तरी पहिलं सिद्ध करा, असे म्हणत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, हे लोकं स्टेबल नाहीत, आम्ही स्टेबल लोकं आहोत, असेही पाटील यांनी म्हटले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसGulabrao Patilगुलाबराव पाटील