शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पहिल्या दिवशी शाळांमध्ये अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:27 IST

चोपडा तालुक्यात पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याने वर्ग कसे भरवावेत, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

ठळक मुद्देपालकांचा संमती पत्र देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : मंगळवारपासून दररोज इयत्ता ९ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार शाळेत घंटा वाजली असली तरी विद्यार्थ्यांचा मात्र प्रतिसाद अत्यल्प असल्याने वर्ग कसे भरवावेत? असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.वर्गात ५५ ते ६० मुले असतील तर केवळ पाच ते सात विद्यार्थी शाळेत आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना कोरोना प्रादूर्भाव होईल. म्हणून पाठविण्यास तयार नसल्याचे शाळांना कळविले आहे. म्हणून शाळा भरणे शासनाने सक्तीचे केले असले तरी मात्र स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेकडे पाठ फिरविली आहे.ज्या शाळांमध्ये पाच पाच तुकड्या एका वर्गाच्या आहेत, त्या शाळेत कोरोनाचे नियम पाळून शाळा भरविणे अवघड झाले आहे. एका वर्गात केवळ २५ विद्यार्थी बसू शकतात तर मग चार तुकड्या असतील तर त्यासाठी या विद्यार्थ्यांना आठ वर्गात सोशल डिस्टन्स पाळून बसविले जाईल आणि एकच शिक्षकाला एकच टॉपिक आठ वेळा शिकवावे लागेल म्हणून नियमित शाळा सुरू होईल तरच शाळा सुव्यवस्थित भरतील अन्यथा शाळा प्रशासनास अडचणींचा सामोरा करावा लागेल, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाEducationशिक्षणSchoolशाळा