शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उंबरखेडला शिंदीची दोन हजार झाडे आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 3:22 PM

अज्ञाताकडून घाला : केरसुणी तयार करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

उंबरखेड, ता.चाळीसगाव : केरसुण्या बनवून उदरनिर्वाह करणारी मातंग समाजाची येथे पंधरा-वीस कुटुंब आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच कोण्या अज्ञाताने घाला घातला व शिंदी वृक्षाची दोन हजार झाडे जाळून टाकली. या समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची व रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील मातंग समाजातील कुटुंबांचा पिढीजात केरसुण्या बनवून, त्या विकून त्यावर उदरनिर्वाह करण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यामुळे या कुटुंबाने उंबरखेडे व दड पिंपरी शिवारातील कोरडी नाल्या काठावरील आपल्या शेतात व बांधावर चार-पाच हजार शिंदीची झाडे लावलेली आहेत. त्या झाडांचे फडे काढून केरसुण्या बनवतात व गावोगावी जाऊन विकून पैसे मिळतात.२४ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने या झाडांना आग लावून जाळल्याची घटना घडली आहे. या शेतात शेजारील शेतकरी साहेबराव कुंभार यांनी झाडे जळत असल्याचे संबंधितांना कळवले.शिंदीची झाडे जळत असल्याचे समजताच एकनाथ महादेव शिरसाट, शरद रमेश शिरसाट, बंटी शिरसाट, विकी अहिरे, राकेश धनराज शिरसाट, प्रवीण त्रिभुवन, छोटू उखाजी शिरसाट आणि प्रत्यक्षदर्शी साहेबराव कुंभार यांनी जळत असलेली झाडे विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारचे कडक ऊन व वारा यामुळे आग पसरत गेली व दोन ते तीन हजार झाडे जळून खाक झाली आहेत.त्यांच्या पोटापाण्याचे साधनच नाहीसे झाल्याने सर्व कुटुंब आजच उघड्यावर पडली आहेत.भाऊराव पंडित शिरसाट, महादू विठ्ठल शिरसाट, रमेश बंकट शिरसाट, उखाजी दामू शिरसाट, गोवा जी अप्पा शिरसाट यांच्या मालकीची ही सर्व झाडे होती.कच्चा माल मिळण्यास अडचणीशिंदी वृक्षाची झाडे जळाली.त्यामुळे शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करणाºया कुटुंबांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पुढील अनेक वर्षांचा व्यवसायासाठी लागणारा कच्चा मालच मिळणार नसल्याने त्यांची उपासमार ठरलेली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करून संबंधित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदीच्या झाडांना आग लावणाºया अज्ञाताचा शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.