शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

एरंडोल येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 3:42 PM

औदुंबर साहित्यिक रसिक मंचतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे

ठळक मुद्दे२८ व २९ मार्च रोजी भरणार साहित्य संमेलनयापूर्वी २००४ मध्ये मिळाला होता साहित्य संमेलन भरविण्याचा मानऔदुंबर साहित्य रसिक मंचतर्फे पत्रकार परिषदेत माहिती

एरंडोल, जि.जळगाव : येथील औदुंबर साहित्यिक रसिक मंचतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन २८ व २९ मार्च २०२० रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड.मोहन बी.शुक्ला व सचिव अ‍ॅड.विलास मोरे यांनी ९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक विश्वास पाटील असतील. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांची, तर कार्याध्यक्षपदी प्रवीण महाजन यांची निवड करण्यात आली आहे, अशी अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.विशेष हे की राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरविण्याचे यजमान पद एरंडोल नगरीला यापूर्वी २००४ मध्ये प्राप्त झाले होते. आता दुसऱ्यांदा साहित्य संमेलन भरविण्याचा मान एरंडोल नगरीला मिळणार आहे.पत्रकार परिषदेस संमेलनाचे स्वागताध्यक्ष अमित पाटील, औदुंबरचे उपाध्यक्ष अरुण माळी, सचिव अ‍ॅड.विलास मोरे, कार्याध्यक्ष प्रवीण महाजन, सहसचिव किशोर पाटील कुंझरकर, सल्लागार जावेद मुजावर आदी उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यErandolएरंडोल