शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

ट्रीपल सीट दुचाकीला ट्रकची धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 10:17 IST

तिघे एकाच मोटरसायकलने परत यायला निघाले होते तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते.

अमळनेर (जळगाव)  : शिर्डीहून मोटरसायकलने परतताना ट्रकने धडक दिल्याने  शहरातील झामी चौक व बालाजीपुरा भागातील तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज सोमवार रोजी पहाटे 1 वाजता मालेगाव - पुणे रोडवरील जळगाव चोंडी गावाजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. त्यामध्ये, विकास ईशी आणि गणेश चौधरी या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.  

शहराच्या झामी चौकातील विकास जगन्नाथ ईशी, वय 29 , बालाजी पुरा भागातील साईबाबा मंदिराजवळील गणेश चौधरी वय 32, प्रीतम गुलाब ठाकूर वय 30 , चंद्रकांत पाटील हे चार जण 14 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारस प्रीतमचा भाऊ हर्षल ठाकूर याला घ्यायला मोटरसायकलने शिर्डी जाण्यास निघाले. हर्षल मोटरसायकलने पुण्याला गेलेला होता, तो मोटरसायकलने शिर्डीपर्यंत आला होता. तर, रात्री शिर्डीहून परतताना विकासला गाडी चालवता येत नव्हती म्हणून प्रीतमने गाडी चालवायला घेतली व गणेश त्याला पाठीमागे धरून बसला. तिघे एकाच मोटरसायकलने परत यायला निघाले होते तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते. मालेगाव जवळील जळगाव चोंडी गावाजवळ एका ट्रकने धडक दिल्याने एकाच मोटरसायकलवर असलेले विकास , गणेश , प्रीतम खाली कोसळले, त्यात विकास जागीच ठार झाला गणेश व प्रीतम ला मालेगावला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता गणेशचा देखील मृत्यू झाला आहे. सध्या, प्रीतम गंभीर जखमी असून  त्याचा पाय फ्रँक्चर असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalgaonजळगाव