शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 4:53 PM

हरताळे, ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी ...

ठळक मुद्देअर्धवट केळी गुरांच्या घशातभाव आहे पण केळी नाहीशेतकऱ्यांचे नियोजन चुकलेजलसिंचन सुविधा होणे अपेक्षित

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी झपाट्याने खालावत आहे. अपूर्ण पाण्यामुळे लागवडीनंतर काही महिन्यातच केळी लागवड केलेली असता उपटून फेकण्याचे अस्मानी संकट येऊन केळीबाग फेकावी लागल्याने खरीप हंगामासह रब्बीलाही मुकावे लागले आहे.अगोदरच केळी लागवडीसाठी शेतकरी धजावत नव्हता. उशिराने कशी बशी लागवड केली. त्यामुळे मध्येच कूपनलिका व विहिरीचे पाणी अचानक कमी झाल्याने लावलेल्या केळीची मेहनतही वाया गेली व खर्चही वाया गेला आहे. त्यातच खरिपाच्या हगमलाही मुकावे लागले आहे.पुरेशा पाण्याअभावी केळी फेकावी लागत आहेपरिसरात विहीर खोदकाम नवीन ट्यूूबवेळ करण्यासाठी शेतकरी पैसा खर्च करून केवळ नशीब आजमावत आहे. पण पाण्याचा थेंबही लागत नसल्याने पदरी निराशाच पडत आहे. उभे आडवे बोअरवेल करूनसुद्धा लक्षणीय घट दिसून येत आहे. दरवर्षी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पुरेपूर पाण्याची विहीर सापडणे कठीण झाले आहे. एप्रिल-मे महिन्यात जे श्रम करावे लागतात, ते आतापासूनच करावे लागत आहे. कांदे बागांची लागवडीत लक्षणीय घट झाली आहे.लाख मोलाची केळी गुरांच्या घशातपावसाळ्यात लावलेली केळी उन्हाळ्यात फेकण्याची वेळ येते. ही वेळ हिवाळ्यातच अली आहे. सुकलेली केळी गुरांच्या घशात जात आहे. दरवर्षी असा आर्थिक फटका बसत आहे. कायमस्वरूपी जलसिंचन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर