शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्रावण गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 20:58 IST

हसरा नाचरा श्रावण आला, श्रावण मासी हर्ष मानसी, पाऊसधारा गाणी गाती, झिमझिम पाऊस लाडाचा, नभाचा गडगडाटी इशारा, आकाशी पोटली, सप्तरंगाच्या नभी आकाशी...असे एकाहून एक सरस श्रावण गीते सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मनेविवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजनरंग बावरा श्रावण या कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव : हसरा नाचरा श्रावण आला, श्रावण मासी हर्ष मानसी, पाऊसधारा गाणी गाती, झिमझिम पाऊस लाडाचा, नभाचा गडगडाटी इशारा, आकाशी पोटली, सप्तरंगाच्या नभी आकाशी...असे एकाहून एक सरस श्रावण गीते सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी संध्याकाळी कांताई सभागृहात ‘रंग बावरा श्रावण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे उपस्थित होते.यावेळी प्रतिष्ठानच्या डॉ.अविनाश आचार्य विद्यालय, ब.गो. शानभाग विद्यालय, श्रवण विकास कर्णबधिर विद्यालय, विवेकानंद इंग्लिश स्कूल व पलोड पब्लिक स्कूलच्या तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या कार्यक्रमात सादर काही गाणी ही शिक्षकांनी स्व-रचित व संगीतबद्ध केली होती. यात स्वाती बेंद्रे लिखित ‘पावसाची गंम्मत’ या गीतास विजय पाटील यांनी संगीतबद्ध केले. गीतकार मिलिंद देशमुख लिखित ‘नभाचा गडगडाटी इशारा’ या गीताला स्वाती देशमुख यांनी संगीतबद्ध केले. शुभदा नेवे यांनी ‘पाऊस धारा गाणे गाती झिम्मड’ यास स्वत: संगीतबद्ध केले. रवींद्र भोयटे लिखित ‘सप्तरंगांच्यानभी आकाशी’यास स्वाती देशमुख यांनी संगीतबद्ध केले.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा