शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

जळगावच्या प्रकल्पग्रस्तांना मंत्रालयात आत्महत्येपासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:54 IST

शेतकºयांना मंत्रालयाच्या गेटवरच आत्महत्या करण्यापासून रोखले व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव ढवले यांच्याशी भेट करून दिली.

ठळक मुद्देपाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळआत्महत्येची पोलिसांना आधीच मिळाली होती खबरपोलिसांनी घालून दिली मुख्य सचिवांची भेट

भुसावळ : तालुक्यातील वराडसीम व कुºहे (पानाचे) येथील शेतकऱ्यांना पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, असा न्यायालयाचा आदेश असतानाही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे टाळाटाळ करीत होते. त्यामुळे दोन्ही गावातील शेतकºयांनी मुंबई येथे मंत्रालयात जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांची भेट घेतली व त्यांच्या दालनातून सहाव्या मजल्यावरून शेतकºयांनी उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांना अगोदरच असल्यामुळे त्यांनी दोन्ही शेतकºयांना मंत्रालयाच्या गेटवरच आत्महत्या करण्यापासून रोखले व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव ढवले यांच्याशी भेट करून दिली.त्यामुळे डवले हे अधिकाºयांवर चांगलं संतप्त होऊन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकºयांना १० दिवसात मोबदला देण्यात यावा, असा आदेश दिला.कुºहे (पानाचे)-वराडसीम या रस्त्यावर १९९२ साली पाझर तलाव बांधण्यात आला आहे. यावेळी या तलावात कुºहे (पानाचे) येथील गयाबाई तोताराम बारी, जनार्दन बारी व शांताराम शंकर कोळी तसेच वराडसीम येथील अजित पिंजारी, वत्सलाबाई ओंकार नारखेडे, अरुण चौधरी, गणी पिंजारी, लुकमान पिंजारी या शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र त्यावेळी या शेतकºयांना अतिशय तोकडी रक्कम देण्यात आली होती. त्यामुळे या शेतकºयांनी १९९८/९९ साली न्यायालयात धाव घेतली. याचा निकाल २०१३ साली लागून संबंधित शेतकºयांना ५१ लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते.

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव