शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जळगावच्या प्रकल्पग्रस्तांना मंत्रालयात आत्महत्येपासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:54 IST

शेतकºयांना मंत्रालयाच्या गेटवरच आत्महत्या करण्यापासून रोखले व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव ढवले यांच्याशी भेट करून दिली.

ठळक मुद्देपाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळआत्महत्येची पोलिसांना आधीच मिळाली होती खबरपोलिसांनी घालून दिली मुख्य सचिवांची भेट

भुसावळ : तालुक्यातील वराडसीम व कुºहे (पानाचे) येथील शेतकऱ्यांना पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, असा न्यायालयाचा आदेश असतानाही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे टाळाटाळ करीत होते. त्यामुळे दोन्ही गावातील शेतकºयांनी मुंबई येथे मंत्रालयात जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांची भेट घेतली व त्यांच्या दालनातून सहाव्या मजल्यावरून शेतकºयांनी उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांना अगोदरच असल्यामुळे त्यांनी दोन्ही शेतकºयांना मंत्रालयाच्या गेटवरच आत्महत्या करण्यापासून रोखले व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव ढवले यांच्याशी भेट करून दिली.त्यामुळे डवले हे अधिकाºयांवर चांगलं संतप्त होऊन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकºयांना १० दिवसात मोबदला देण्यात यावा, असा आदेश दिला.कुºहे (पानाचे)-वराडसीम या रस्त्यावर १९९२ साली पाझर तलाव बांधण्यात आला आहे. यावेळी या तलावात कुºहे (पानाचे) येथील गयाबाई तोताराम बारी, जनार्दन बारी व शांताराम शंकर कोळी तसेच वराडसीम येथील अजित पिंजारी, वत्सलाबाई ओंकार नारखेडे, अरुण चौधरी, गणी पिंजारी, लुकमान पिंजारी या शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र त्यावेळी या शेतकºयांना अतिशय तोकडी रक्कम देण्यात आली होती. त्यामुळे या शेतकºयांनी १९९८/९९ साली न्यायालयात धाव घेतली. याचा निकाल २०१३ साली लागून संबंधित शेतकºयांना ५१ लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते.

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव