शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

चाळीसगावात अळ्याच्या प्रादुर्भावाने मका पिकाची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 4:30 PM

चाळीसगाव , जि.जळगाव : चालू हंगामात अळ्यांच्या प्रादुर्भावीने मका पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पाच टक्केदेखील पीक ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीनिवेदन प्रशासनाला

चाळीसगाव, जि.जळगाव : चालू हंगामात अळ्यांच्या प्रादुर्भावीने मका पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पाच टक्केदेखील पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. म्हणून मका उत्पादक शेतकºयांना एकरी एक लाख रुपये भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, दलाच्या टीमने याबाबत सर्वे केला असता ही बाब लक्षात आली. अळ्यांच्या आक्रमणामुळे एरवी सात-आठ फूट उंच वाढणारा मका तीन फूटसुद्धा वाढलेला नाही. ३० ते ४० क्विंटल मका पीक घेणारा शेतकरी यंदा पाच क्विंटल मकादेखील घेऊ शकणार नाही. औषध फवारणी करूनही अळ्या आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच कर्जबाजारी असणारा शेतकरी भयभीत झाला आहे. दुर्दैवाने शासनाचे याकडे लक्ष नाही. शासनाने तत्काळ सर्वे करून त्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.या वेळी बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव, संदीप राठोड, राहुल राठोड, राजेंद्र जाधव, संतोष चव्हाण, शुभम राठोड, सुभाष राठोड, विलास जाधव, कैलास राठोड, संजय जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीChalisgaonचाळीसगाव