जळगाव जिल्ह्यातील मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. धुळ्यातील सोनवद आणि अमरावती प्रकल्पातही तीच स्थिती आहे. ...
गेल्या आठवड्यात ७ मे रोजी रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण संशयितांना अटक केली नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार, रावेर, जळगाव, शिरुर, अहमदनगर, जालना, छ.संभाजीनगर, पुणे, मावळ, बीड आणि शिर्डी मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. ...