शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ९० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहे तर ३० प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे. ...
राज्य शासनाचे वकील निशांत कातणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता़ त्यावर बुधवारी कामकाज होऊन सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला आहे़ ...
डिजिटल पद्धतीने होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी यासाठी जनजागृती होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
बईनंतर जळगाव-भुसावळमधील 25 किमी अंतरासाठी ‘स्वयंचलित सिग्नल प्रणाली’चा वापर केला जात आहे. यामुळे प्रवासी गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून अपघातही टळलेत. ...