अमळनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यातही सुरळीत राहावा यासाठी हतनूर धरणाच्या कालव्यातून चहार्डी येथील चंपावती नदीत आणि तेथून तापी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. ...
सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या पारंपरिक धार्मिक उत्सव तथा चालीरीतीचे जतन करतात आणि त्यातून जीवनाचा आनंद शोधतात अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उत्सवही वेगळेच असतात. ...
जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योगांनी गगन भरारी घेतली आहे. यात महिला उद्योजकही मागे नाहीत, यापैकी अनेकांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून उद्योगात यश मिळविले आहे. ...