- प्रा.डॉ.उषा सावंतअहिराणी भाषिक परिसरात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चावदसला (चतुर्दशी) खान्देशात ग्रामीण भागात घरोघरी गौर मांडली जाते. सासुरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला गवराई म्हणतात. गौराई पार्वतीचे रूप ...
शरदकुमार बन्सी / आॅनलाइन लोकमतधरणगाव, जि. जळगाव, दि. १८ - धरणाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ संचलित रामलीला मंडळ गेल्या ८२ वर्षांपासून वाल्मीकी रामायणाचा आध्यात्मिक जागर करीत आहे. मोठा माळी वाड्यातील अल्पशिक्षित शेतकरी व शेतमजूर या रामायणाचे स ...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्याविरुध्द रचलेल्या कटकारस्थानाची बृहन्मुबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खडसे यांनी सोमवारी ...