-अजय पाटीलमनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सध्या शहरात सुरु असलेल्या विशेष अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान, अतिक्रमण विभागाने हॉकर्सकडून १० लाख रुपयांच्या वर माल व साहित्य जप्त केले आहे. हा माल घेण्यासाठी हॉकर्सकडून दररोज मनपा प्रशासनाकडे विनवण्या ...
दिल्लीत प्रभावशाली खान्देशी नेता नसल्याने धुळे-मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, जळगावातील समांतर रस्ता, बलून बंधारे असे अनेक प्रकल्प अडकले आहेत. चार वर्षात आश्वासनपूर्ती झालेली नाही. उरलेल्या वर्षभरात काय होणार ? ...
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी तीन महिन्यांचा कालावधी जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा गावात पाण्याअभावी निम्मे गाव स्थलांतरीत झाले आहे. जिल्हा प ...
नाश्त्यासाठी पैसे मागणाºया तीन वर्षीय बालिकेला नाश्त्याच्या दुकानावरील स्टीलचा डबा हाणून फेकल्याने ही बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालय चौकात घडली. ...
जमिनी घटकांनुसार नवीन पिके कोणती घ्यावी, जमिन कशी कसावी, हवामान शेती उपयुक्त आहे का?, कोणते बियाणे व खते शेतीसाठी वापरावे यास विविध शेती उपयुक्त माहिती व सल्ला देणारे सीआरपीएस सॉफ्टवेअर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांच्या विद्यार ...