पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनि ...
मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...
-विजयकुमार सैतवालजागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ३१ मे रोजी आरोग्य विषयक जनजागृती होऊन तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेण्यात आली. असे उपक्रम स्वागतार्हच आहे, मात्र ज्या ज्या कार्यालयांमध्ये अशी प्रतिज्ञा करण्यात आली तेथे यापुढे तंबाखूज ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २ - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृहातील शीतपेटी गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्याची दुरुस्ती होत नसल्याने शवविच्छेदनासाठी आलेले मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. दुरुस्तीसाठी सं ...
एस.टी. बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने जळगाव-भादली ही बस थेट दुभाजकावर चढली. या घटनेत बससमोर असलेले दुचाकीस्वार बालंबाल बचावले. ...