मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन महिला आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा शिरसोली येथील वंदना रवींद्र महाजन (वय ४०) यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दुपारी गोंधळ घातला. ...
खंडेराव नगरात शुक्रवारी रात्री दहा वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन वाद झाला़ यामुळे दोन गट समोरासमोर आल्याने जमावाकडून दगडफेक झाली. ...
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनि ...
मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...
-विजयकुमार सैतवालजागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ३१ मे रोजी आरोग्य विषयक जनजागृती होऊन तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेण्यात आली. असे उपक्रम स्वागतार्हच आहे, मात्र ज्या ज्या कार्यालयांमध्ये अशी प्रतिज्ञा करण्यात आली तेथे यापुढे तंबाखूज ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २ - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृहातील शीतपेटी गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्याची दुरुस्ती होत नसल्याने शवविच्छेदनासाठी आलेले मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. दुरुस्तीसाठी सं ...