देशभरातील संपूर्ण दिशांकडून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे स्थानक असलेल्या भुसावळ येथील रेल्वे स्थानक हायटेक करण्याला गती मिळाली असून स्वयंचलीत जिन्यांचे काम पूर्ण होऊन ते जूनअखेर खुले होणार आहेत. तसेच रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्या वाढल्याने ...
व्यवसायासाठी व्याजाने घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही जागा बळकावण्याची धमकी दिली जात असल्याने पवन युवराज निकम (वय २९, रा.मुक्ताईनगर, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात फिनाईल प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घड ...
रावेर तालुक्यात गेल्या बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे २५ गावातील ९८२ शेतकऱ्यांच्या ११३७ हेक्टरवरील केळी बागांचे सुमारे ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे धिम्या गतीने ...
सामाजिक कार्यकर्ते नीलेश तायडे यांनी देशसेवेच्या उद्देशाने प्रेरित होवून शनिवारी शहरातील १०० प्रेक्षकांना मोफत परमाणू सिनेमा दाखवला आहे. शहरातील मेट्रो सिनेमागृहात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. ...
ब-हाणपूरकडून सावद्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक (क्र एच आर- ६९ /बी - ५६१६) ने शहरातील ब-हाणपूर जिलेबी सेंटरसमोरून पायी चालत असलेल्या २६ वर्षीय तरुणास पाठीमागून जबर धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली ...
चाळीसगाव : नाशिक आणि धुळे, औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमारेषांवर असणा-या चाळीसगाव बस आगारात शुक्रवारी कर्मचा-यांच्या संपामुळे पोलिस बंदोबस्तात बसफे-या सुरु झाल्या. एरवी गजबजलेल्या बसस्थानकात किरकोळ गर्दी होती.सकाळी चाळीसगाव बसस्थानकातून दुपारी १ वाजेपर ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार ८ जून रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. यात नाशिक विभागाचा ८७.४२ टक्के निकाल लागला. खान्देशात ८८.०८ टक्क्यांसह जळगाव अव्वल राहिले. ...