जिल्हा परिषदेत भाजपाअंतर्गत वादामुळे गेल्या वर्षभरापासून नेहमीच कामांना खोडा बसत आला आहे. मात्र याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. ...
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आजपासून देण्यात आले अन् खान्देशवासीयांचे गेल्या २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. ...
गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी दीपप्रज्वालन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ...
मनपा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे मला जळगावचा विकास करायचा असून राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत जळगावचा विकास लवकरात लवकर करुन दाखवू, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ...