जामनेर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे. ...
रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले. ...
राजंणगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातून १४ क्विंटल तांदुळ व २५ किलो वाटाणा, १ क्विंटल मठ असा ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...