कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे. ...
स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे. ...
सहकार क्षेत्राला वाईट दिवस आले असताना जिल्ह्यात सहकाराचे ‘शिव’धनुष्य पेलून धरण्याचे कार्य एरंडोल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चिमणराव पाटील व त्यांचे पुत्र अमोल पाटील हे करीत आहेत. ...
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीब शेतकºयांच्या जिवनातील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न् दि.शं. पाटील यांनी केला. अमित पाटील यांनी हाच प्रयत्न पुढे नेऊन आपली स्वतंत्र मुद्रा समाज मनावर ठसविण्यात यश संपादन केले. ...
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे आजोबांचा राजकीय, सामाजिक व व्यवसायिक वारसा चालवत असून आजोबांनी शहराच्या विकासाचा घेतलेला ध्यास त्यांनीही सुरू ठेवला आहे. ...
कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे! ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचाराचा वसा घेवून गेली ३३ वर्षे भगवा एकनिष्ठपणे खांद्यावर घेवून शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वाटचाल करत आहेत. ...
महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतलेला गांधीवादी विचार, साधेपणाच्या संस्काराचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आशिष गुजराथी हे चालवित आहेत. ...
आज समाजात शिक्षण क्षेत्रात जी विसंगती आणि विकृती भरलेली आहे़ ती पाहून मनात एक प्रकारचा उद्वेग निर्माण होतो़ अनुदानित अभ्यासक्रम कमी करून हळूहळू विनाअनुदानित शिक्षणाचा कल सरकारद्वारा जोपासला जातोय़ चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकशाही पध्दती मागे पडून साम्राज् ...