संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ...
महिलेची सोनपोेत लांबविल्याच्या आरोपावरुन भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह सहा जणांविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात दरोडा व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाळू माफियांची वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील सहा ठिकाणच्या नदीपात्रात पोलिसांना उतरवून कोम्बिग आॅपरेशन राबविले. मात्र कारवाईआधीच वाळूमाफिया ‘अलर्ट’ झाले, त्यामुळे इतका मोठा ताफा रस्त ...
जागतिक पटलावर डिजिटल तंत्रज्ञानाने मोठा भाग व्यापला असतांना सरधोपट मार्गाने चालणारे शिक्षण कालबाह्य ठरत आहे. आता डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे आहे. आजच्या शिक्षणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर य ...
वाळूमाफियांच्या विरोधात कोंम्बीग आॅपरेशन राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी जिल्ह्यात गुटखा व अवैध दारुच्याविरोधात कारवाईची मोहीम राबविली. त्यात अमळनेर व जळगाव शहर अशा ठिकाणी २७ लाखाचा गुटखा तर १ लाख ९० हजार रुपये किमतीच ...
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक वस्ती धामोडी, ता.रावेर येथील जि. प. मराठी शाळेत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित केले आहे. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाची मन:शांती कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे मनुष्य हा कमकुवत बनलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरीर रोगाचे भांडार बनलेले आहे. यासाठी मानवी जीवनात अध्यात्म शास्त्राचे महत्व वाढलेले नव्हे अत्यंत आवश्यक बनले आहे. मनोबल वाढविण्या ...
यावल-कोरपावली रस्ता दुरुस्ती आणि काटेरी झुडपे काढण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेले कोरपावलीचे सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थ यांचे बेमुदत उपोषण अखेर प्रशासनाने काम सुरू केल्याने मागे घेण्यात आले. ...