‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘हाथी घोडा पालखी जय कन्हैयालाल की’, ‘अवधूत चिंतन गुरूदेवदत्त महाराज की जय’, ‘गोपालकृष्ण भगवान की जय’ अशा भक्तीच्या जयघोषात व ‘रेवडी... रेवडी...’ची आर्त हाक देत, रेवड्यांच्या उधळणीने वृद्धींगत झालेल्या अपूर्व उ ...
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जायला हव्यातत्न त्यांचा परस्पर विरोध नसावात्न विकासाकडे दुर्लक्ष करून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करणे अशक्य आहे’, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरण आणि भूशास्त्र प् ...
कुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो. ...