एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा येथे गेल्या तीन दिवसांपासून दूषित पाण्यामुळे सुमारे ७० पेक्षा जास्त जणांना डायरीयाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचारासाठी गावात आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे. ...
नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे. ...
भडगाव तालुक्यातील वाडे येथील शांताराम काशिराम सोनवणे या शेतकºयाच्या खिल्लारी बैलजोडीचा अचानक आजारी पडल्याने मृत्यू झाला. दुष्काळी स्थितीत दीड लाखाचे पशुधनाचे नुकसान झाले आहे. ...
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय व राज्य शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लॅपटॉपद्वारे राजुरी बुद्रूक, ता.पाचोरा येथील प्रगतीशील शेतकरी अनंतराव एकनाथ पाटील यांच्याशी १४ जानेवारी रोजी दुपारी ११.४० ते २.५८ या वेळेत राज्याचे मुख्यमंत्री ...
जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील असलेल्या राखी भरत पाटील उर्फ विद्या राजपूत ( वय ३६ वर्ष) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(14 जानेवारी) सकाळी उघडकीस आली. ...