गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृ ...
जळगाव - जिल्ह्यातील पहिली डिजीटल ग्रामपंचायत होण्याचा मान उचंदे ग्रामपंचायतीला मिळाला आहे़ ग्रामपंचायत पूर्णपणे पेपरलेस झाली आहे़ विविध प्रकारच्या ... ...