मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन या प्रभावशाली मंत्र्यांच्या कृषी आणि सिंचन या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रान पेटविण्याचा विचार महाआघाडीचा दिसून येत आहे. शरद पवार यांच ...
क्षारपड जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून गुणात्मक दर्जाच्या निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणारे तांदलवाडी शिवार हे केळी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले असले तरी, आता तालुक्यातील अटवाडे येथील केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांच् ...
वन्यजीव-प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या जळगाव येथील न्यू कॉन्झर्व्हर या सेवाभावी संस्थेचे चेअरमन व माजी मानद वन्यजीव रक्षक अभय प्र. उजागरे या दुर्मीळ झालेल्या रान गव्याबद्दल लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत... ...
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शेजारच्या देशात या सदरात लिहिताहेत बांगला देशात प्रवास करून आलेले जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह... लेखमालेचा आज चौथा भाग... ...