हतनूर प्रकल्पातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर येथील पालिकेसाठी ९ रोजी उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळ येथे मात्र अद्यापही १५ तारखेपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती, यावर येथील पाटबंधारे ...
गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आचारसंहितेच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर नियुक्त करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या करड्या नजरेतही साखळी पद्धतीने ओव्हरलोड वा विना परवाना वाहनधारकांवर दंडात्म ...
पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम हिंगोणा ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...